उमरखेडमहाराष्ट्रविशेष

तिवरंगच्या शेतकऱ्याचा शॉर्टसर्किट झाल्यामुळे ऊस जळून खाक

शेतकरी

(शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष)

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 22 नोव्हेंबर) महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तिवंरग येथील शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्कीटमुळे आगीत भस्मसात झाला असुन अगोदरच प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावाले आहे.

शुक्रवार (दि. २२/१०/२४ ) दुपारी अचानक हवेचा वेग वाढला व रोतातून गेलेला विजेचा तारांचे एकमेकांना घर्षण झाले.यात पार्किंग होऊन तोडणीला आलेल्या ऊसाने पेट घेतला.

यामध्ये दिड एकर ऊस जळून खाक झाला.तिवरंग ता.उमरखेड येथील शेतकरी तिवरंग शिवार शेतकरी गजानन केशवराव कदम शेत सर्व्हे. 46/1 मधील व तानाजी उत्तमराव कदम रा तीवरांग ह्या शेतकर्‍याचे उसजळुन खाक झाला महावितरणच्या बोगस लाईन मुळे जाळला या क्षेत्रातील ४० आर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.ऑक्टोबर महीन्यात लागवड केलेला ऊस तोडणीच्या तोंडावर जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तिवरंग शिवारातील येथील महावितरण यंत्रणा ही जीर्ण झालेली असून, दरवर्षी दुरूस ठेकेदाराच्या नावाने मोठ्या प्रमाणात भष्टाचार करणारे अधिकारी व लाईनमन शेतकऱ्यांच्या तक्रारीची कधीच दाखल घेत नाहीत.

ग्रामीण भागातील शेतीविजकडे यांचे विशेष दुर्लक्ष आ या संदर्भात पावसाळ्या पूर्वी महावितरणला कळवून देखील थातूर मातुर दुरूस्ती केला म संकट शेतकऱ्यावर आले यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शेतकर्याचे नुकसान त्यांच्या कडून वसुल करण्यात याने अशी मागणी होत आहे.चौकटशेतकऱ्यांचा ऊस किती दिवसात त नेते याकडे आपन ग्रस्त शेतकऱ्यांचे लागले आहे.

ऑक्टोबर महिन्या लागवड असात्यामुळे ऊस वजनदार व उतारा देखील जास्त येतो. जळाल्यामुळे त्याच्या वजनात घट तसेच कारखाना देखील त्यामध्ये क करतो. त्यामुळे दोन्ही बाजुने शेतकर नुकसान होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!